Wednesday 15 May 2013

भारतीय इतिहास

भारतीय इतिहास - खास स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी...

भारतीय इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तारखा:
१७५७-१८९९:
१७५७ प्लासिची लढाई (२३ जून), लार्ड क्लाइवने भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया रोवला
१७६१ पनिपतचे तिसरे युद्ध (१४ जानेवारी), शाह आलम II भारताचा सम्राट झाला
१७६४ बक्सारचे युद्ध (२३ ओक्टोबर)
१७६५ रोबर्ट क्लाइव बंगालचा गवर्नर झाला
१७६७ पहिली मौसुरची लढाई (१७६७-६९)
१७७३ रेग्युलेटिंग एक्ट
१७७५ पहिले मराठे-ब्रिटिश युद्ध (१७७५-८२)
१७८०  दूसरी मौसुरची लढाई (१७८०-८४)
१७८४ पिट्टस इण्डिया एक्ट (इस्ट इंडिया कंपनी एक्ट) (१३ ऑगस्ट)
१७९० तीसरी मौसुरची लढाई (
१७९०-९२)
१७९९ चौथी मौसुरची लढाई - टीपू सुलतानचा मुर्त्यु (४ मे)
१८०२ दुसरे मराठे-ब्रिटिश युद्ध व बेसिनचा तह (वसईचा तह, मराठे-ब्रिटिश ३१ डिसेंबर)
१८०९ अमृतसरचा तह (शीख-ब्रिटिश २५ एप्रिल)
१८१७ तिसरे मराठे-ब्रिटिश युद्ध (
१८१७-१८)
१८२९ सती बंदी कायदा
१८३० राजा राम मोहन रॉय इंग्लैंड भेट
१८३३ राजा राम मोहन रॉय मृत्यु (२७ सप्टेम्बर)
१८३९ पहिले अफगान युद्ध (अफगानी सैन्य व ब्रिटिश-भारतीय सैन्य) (
१८३९-४२)
१८४५ पहिले शीख युद्ध (१८४५-४६)
१८५२ दुसरे एंग्लो-ब्रम्हा युद्ध (ब्रिटिश-भारतीय सैन्य-ब्रम्हादेश)
१८५३ पहिली रेल्वे धावली (मुंबई-ठाणे, १६ एप्रिल), कोलकाता टेलीग्राफ लाइन
१८५७ ब्रिटिश सरकरविरुद्ध पहिला देशव्यापी उठाव
१८६० आय पी सी आणि सी पी 
सी या कयादेसहितांची निर्मिती
१८६१ रविंद्रनाथ टागोर जन्म (७ मे), मुंबई, कोलकाता, मद्रास पहिली उच्च न्यायालये
१८६७ महात्मा गांधी जन्म (२ ऑक्टोबर)
१८७८ वर्न्याकुलर प्रेस एक्ट मंजूर (लिटन) टार १८८१ ला रद्द झाला
१८८२ हंटर कमीशन
१८८५ भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची स्थापना (३१ डिसेंबर)
१८८९ पंडित जवाहरलाल नेहरू जन्म (१४ नोवेम्बर)

१९००-१९४८:
१९०५ बंगालची फालनी
१९०६ मुस्लिम लिगची स्थापना (३० डिसेंबर)
१९०७ भारतीय राष्ट्रीय कांग्रेसमध्ये फुट
१९०८ टिलाकाना काल्या पाण्याची शिक्षा
१९११ दिल्ली दरबार, राजा व रानीची भारताला भेट, दिल्ली देशाची राजधानी करण्यात आली
१९१४ पाहिले महायुद्ध (२८ जुलै), टिलक तुरुंगातून सुटका व होमरूल चालवल सुरु (अनि बेझंट)
१९१६ लखनौ करार (मावल व जहल ऐक्य), भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व मुस्लिम लीग समझोता
१९१८ पहिले महायुद्ध संपले (११ नोवेम्बर)
१९१९ मौन्तेगु-चेम्सफोर्ड सुधारना कायदा, रौलेट कायदा सामंत, खिलाफत चालवल सुरु
१९१९ जलियनवाला बाग़ हत्याकांड (१३ एप्रिल)
१९२० असहकार आन्दोलन सुरु (१ ऑगस्ट)
१९२१ एक वर्षात देशात ३९६ संप (मुलाशी सत्याग्रह)
१९२२ चौरीचौरा प्रकरण (५ फेब्रुवारी), गांधीजी वर देशद्रोह आरोप व ६ वर्षाची शिक्षा
१९२३ स्वराज पक्षाची स्थापना, १९२५ ला कांग्रेसमध्ये विलीन
१९२४ गांधीजी ची तुरुंगातून सुटका
१९२७ सायमन कमीशन
१९२८ लाला लाजपतराय मुर्त्यु (१७ नोवेम्बर), नेहरू रिपोर्ट
१९२९ संपूर्ण स्वराज्याची मगनी
१९३० सविनय कयादेभंग (१४ फेब्रुवारी), दांडी सत्याग्रह (६ एप्रिल), पहिली गोलमेज परिषद
१९३१ गांधी-अयार्विन करार (५ मार्च), दूसरी गोलमेज परिषद
१९३२ पुणे करार (गांधी-आंबेडकर), तीसरी गोलमेज परिषद
१९३५ भारत विषयक कायदा
१९३७ प्रांतिक निवडणुका
१९३९ दुसरे महायुद्ध सुरु (१ सप्टेम्बर)
१९४० वैयक्तिक सत्याग्रह चलवल (१७ ऑक्टोबर)
१९४१ सुभाष चन्द्र बोस भारतातून सुटका, प्रतिसरकारे
१९४२ क्रिप्स योजना, भारत छोड़ो आंदोलन (८ ऑगस्ट)
१९४६ त्रिमंत्री योजना
१९४७ भारताचे विभाजन, भारत व पाकिस्तान वेगले स्वतंत्र देश निर्माण
१९४८ गांधी हत्या (३० जानेवारी)

No comments:

Post a Comment